बुधवार, २३ मे, २०१२

"कोई मादर****** बटन दबा के ये डिसाइड नही करेगा कि मुझे कब मरना है???".


काल रात्री स्टारप्रवाह या वाहिनीवर लक्ष्य हि शोधमालिका चालू होती....मध्येच जाहिराती दरम्यान स्टारप्रवाह वाहिनीच्याच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत पुढील भागात काय होणार हे दाखवत होते...त्यात नायक श्रेयस पाटकर याचा भाऊ त्याला विचारतो कि, "बाबा कुठे आहेत??" आणि तो म्हणतो कि, "बाबा बोंब स्फोटात गेले..."...एक सर्वसामान्य समजूत आहे कि टीवीवरील मालिकांमध्ये जे दाखवले जाते ते समाज मनाचा आरसा असते...समाजात काय घडते हे त्या मालिकांमध्ये दाखवले जाते....ज्या गोष्ठी समाजात नित्याच्या झाल्या आहेत त्या दाखवल्या जातात....जर असे असेल तर बॉम्बस्फोट होणे हि नित्याची गोष्ठ झाली आहे असे मानायचे का??

मित्रानो,

आता विचार करण्याची वेळ निघून गेली आहे

बॉम्बस्फोट होणे हि गोष्ठ आता आपल्या अंगवळणी पडल्याचे जाणवत आहे...

बराच राग आहे या मनात...या विषयावर आतड्या पिळवटून निघतील इतके बोलायचेय......... पण काहीच सुचत नाहीये.....

काही अतिरेकी येतात...आमची माणसे मारतात आणि आम्ही???............ फक्त बघत राहतो...षंढ झालो आहोत का आपण??? कालपरवा पर्यंत केवळ काश्मीरपुरता मर्यादित असणारा दहशत वाद आज आमच्या उंब-यापर्यंत आला ....तरी आम्ही शांतच.........२६.११ च्या हल्ल्यातील पकडला गेलेला एकमेव अतिरेकी तो आज मस्त सरकारी पाहुणचार झोड्तोय...आणि आम्ही सरकारला दोष देत बसलोय....सरकार काहीतरी करेल...या भाबड्या आशेवर....

सरकारला काही करायचे असते तर १९९३ लाच काहीतरी केले असते...इतकी वर्षे वाट बघितली नसती.... अफझल गुरूला फाशी दिली असती...पण सरकारला काही करायचेच नाही आहे..... कारण अतिरेकी ज्या समाजातून आहेत तो समाज त्यांची वोट बेंक आहे....आता काहीजण म्हणतील कि दहशतवादाला आणि अतिरेक्यांना धर्म नसतो...आणि जर तुम्ही ह्याला मुस्लीम दहशतवाद म्हणत असाल तर त्याच न्यायाने मालेगावच्या स्फोटातील अतिरेकी हिंदू आहेत.....मग हा भगवा दहशतवाद झाला...

अहो...पण तुम्ही ज्यांची तळी उचलून धरताय त्यांना जाऊन विचारा...त्यांनी हे कृत्य कशासाठी केले??? ते काय उत्तर देतील ते ऐका....मग तुमची हि तत्वज्ञानाची पिचकारी मारा....कालपरवा पर्यंत जेव्हा मुस्लीम तरुण अतिरेकी म्हणून सापडत होते तेव्हा यांच्या मते दहशत वादाला धर्म, रंग नव्हता...मग आज अचानक हिंदू दहशतवाद कुठून आला??? अचानक या दहशतवादाला धर्म आणि रंग कसा लागला???....

मध्यंतरी वाचले कि अफझल गुरूच्या मुलाला घेऊन अफझल गुरूची फाशी रद्द करावी यासाठी प्रयत्नशील असणारे काही समाजधुरंधर राष्ट्रपतींकडे गेले...आणि त्यांना सांगितले कि हा अफझल गुरूचा मुलगा स्वतःला फाशी लावून घेत होता.......... कारण त्याला बघायचे होते कि, त्याच्या वडिलांना फाशी देताना किती त्रास होईल ते?? मग मला प्रश्न हा पडलाय कि, त्याच्या मुलाने हा विचार का नाही केला कि त्याच्या बापाने जे अतिरेकी कृत्य केले त्यात मारल्या गेलेल्या वीरांना मरतेसमयी किती त्रास झाला असेल??

सरकारला खरच अशा अतिरेकी कारवायांना प्रतिबंध घालायची इच्छा आहे का?? जर तुम्हाला वाटत असेल कि सरकार तशा प्रयत्नात आहे तर खालील माहिती वाचा...

कसाब आणि अफझल गुरु यांच्या फाशी च्या निर्णयाबाबत एका पत्रकाराने माहितीच्या अधिकारात काढलेली हि माहिती ,ही माहिती अत्यंत विदारक आहे .माहिती अशी :"अफझल गुरु आणी कसाब यांच्या फाशी बाबत ची फाईल राष्ट्रपतींकडे आलेली नसून ती अजून गृह मंत्रालयातच आहे" ._________________________________________________________________________

आता जरा खालील माहिती वाचा :

नाव _____________धर्म ____फाशीचा निर्णय प्रक्रिया कालावधी.

नथूराम गोडसे ______हिंदू ____125 दिवस

धनंजय कुमार_______हिंदू ____34 दिवस

रंगा और बिल्ला______हिंदू____28 दिवस

जिंदा आणि सुच्चा____शीख____76 दिवस

बेअंत सिंह__________शीख___87 दिवस

केहर सिंह__________शीख____87 दिवस

अफजल गुरु_____ मुसलमान_____5,967 दिवस

हि माहिती वाचून तुम्हाला वाटते का कि सरकारला या अतिरेक्यांवर कारवाई करायची इच्छा आहे???

अर्थातच कोणीही सुजाण नागरिक हे म्हणणार नाही.....कारण सरकारला या प्रश्नावर काहीच करायचे नही.....त्यांची ती इच्छाच नाही मुळी...

आज या देशाला गरज आहे ती मोसाद सारख्या एका सक्षम संघटनेची....ज्यावेळी पुण्यात जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाले त्याच वेळी मोसाद्चे १४ ऑफिसर्स वेगवेगळ्या देशांचे बनावट पासपोर्ट घेऊन दुबई मध्ये एका आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले....त्याच विमानतळावरील एका हॉटेल मध्ये हमास या पेलेस्टाइनी अतिरेकी संघटनेचा कमांडर उतरला होता...या १४ ओफिसर्सनी त्याच्या रूम मध्ये जाऊन त्याची लाय डीटेक्टिंग टेस्ट घेऊन त्याला विजेचे शोक दिले.....शेवटी विष पाजून ठार मारले आणि आले तसेच पुढच्या मोहिमेसाठी निघूनहि गेले....या १४ जनांत एक महिला सुद्धा होती....

.काही दशकांपूर्वी पेलेस्टाइन पुरस्कृत दहशतवाद्यांनी इस्राइलच्या एका फुटबॉल टीमला ओलीस ठेवले होते....बदल्यात इस्राइलने पकडलेल्या त्यांच्या काही अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली...इस्राइलने त्या अतिरेक्यांना सोडले नाहीच...परंतु पुढची दहा वर्षे देवाची इच्छा या नावाची मोहीम चालवली आणि त्या ओलीसनाट्यात सामील असलेल्या हर एक माणसाला जगाच्या पाठीवर जाऊन ठार केले....आज चहुबाजूनी मुस्लीम राष्ट्रांनी वेढलेला असूनही इस्राईल त्या सर्व राष्ट्रांना भारी पडत आहे त्याचे कारण हे आहे....काहीजण सांगतात कि आज मोसादमुळे इस्राईलच्या सीमेवरील गावे सुरक्षित नाहीत....सतत बॉम्बवर्षाव होत असतो...तिथले लोक जीव मुठीत घेऊन जगत आहेत...

मान्य....

पण आम्ही आजपर्यंत अशी कडक पाऊले उचलली नाहीत त्याचे काय फळ मिळाले?? जो दहशतवाद कधीकाळी केवळ काश्मीरपर्यंत मर्यादित होता तो आज देशाच्या बहुतांशी भागात पसरला आहे...त्याचे काय???..त्यामानाने त्यांची आतली गावे सुरक्षित आहेत....त्यांची राजधानी सुरक्षित आहे....

आज मुंग्या माराव्यात तशी आमचे देशबांधव मारले जात आहेत....... त्याचे काय?? आज घरातून निघालेल्या प्रत्येक माणसाला माहित नसते कि तो संध्याकाळी घरी येईल कि नाही...........त्याचे काय??? आज शहिदांच्या कुटुंबाना कोणी विचारत नाही.......... परंतु त्या अजमल कसाबची सरकारी जावयासारखी बडदास्त ठेवली जात आहे...त्याचे काय??? उद्या त्याचे लग्नही सरकार करून देईल......शेवटी म्हातारा होऊन आणखी काही दहशतवादी जन्माला घालून तो मरेल....आणि आम्ही इतिहासाच्या पुस्तकात अजमल कसाब हा कसा पराक्रमी होता हे वाचू...जसे आज बाबर आणि हुमायुनच्या कथा वाचतो.............

आम्ही काही मित्र या विषयावर जेव्हा बोलतो तेव्हा एक उदाहरण नेहमी दिले जाते....कि आणखी काही वर्षांनी चार हिंदुत्ववादी मित्र रात्री शतपावली घालायला गेले असताना एक मेकांना भेटतील....आणि त्यांच्यात जो संवाद रंगेल तो काहीसा असेल....

पहिला..- काय रे?? दिसला नाहीस गेला एक आठवडा???

दुसरा- अरे गेल्या आठवड्यात तो ब्लास्ट झाला ना....त्यात माझे काका गेले रे....त्यामुळे कुठे जाता आलं नाही....

तिसरा- अरे तो एक महिन्यापूर्वी ट्रेन मध्ये ब्लास्ट झाला ना त्यात माझे पन मामा होते रे....

चौथा- यार.... हे ब्लास्टचे नेहमीचेच झाले आहे... ते आपण पान खातो ना त्याचा भाऊ पण गेल्या आठवड्यातल्या ब्लास्ट मध्ये गेला...चल जाऊ दे....सकाळी ऑफिसला जायचे आहे....मी येतो...जय श्री राम ! जयतु हिंदूराष्ट्रम !

केवळ गप्पा आणि तोंडफुशारकी पुरता आपलं हिंदुत्व मर्यादित आहे का?? वेळ निघून चालली आहे.....सरकार काही करेल...एखादा हिंदुत्व वादी नेता काही करेल या आशेवर राहिलात तर संपलात.....आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल....या गोष्ठी समाजाच्या अंगवळणी पद्याच्या आधी पाऊले उचलावे लागतील.....

वेड्नसडे या सिनेमातले एक वाक्य लक्षात ठेवा...... "कोई मादर****** बटन दबा के ये डिसाइड नही करेगा कि मुझे कब मरना है???"....

आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचे आहे ते???.........खूप उपासना केलीत शांती देवतेची............... आता त्रिशूल हाती घेतलेल्या आणि रुद्रावतार धारण करून तांडव करणा-या शिवाची उपासना करणे गरजेचे आहे....




जाता जाता एक घोषणा द्यावीशी वाटतेय मित्रानो,

"जिस हिंदू का खून ना खौले...खून नही वो पानी है !"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा